Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अकरा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

कोल्हापूर  ८.०४ तर हातकणंगले  ७.५५ टक्के मतदान 


 



मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले आहे.


            

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:



लातूर - ७.९१ टक्के


सांगली - ५.८१ टक्के


बारामती - ५.७७ टक्के


हातकणंगले - ७.५५ टक्के


कोल्हापूर -८.०४ टक्के


माढा -४.९९ टक्के


उस्मानाबाद -५.७९ टक्के


रायगड -६.८४ टक्के


रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के


सातारा -७.०० टक्के


सोलापूर -५.९२ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.