Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान



मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.


                

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :


अहमदनगर -  ३२.९० टक्के,


अकोला - २९.८७ टक्के,


अमरावती - ३१.३२ टक्के,


औरंगाबाद- ३३.८९ टक्के,


बीड - ३२.५८ टक्के,


भंडारा- ३५.०६ टक्के,


बुलढाणा- ३२.९१ टक्के,


चंद्रपूर- ३५.५४ टक्के,


धुळे - ३४.०५ टक्के,


गडचिरोली-५०.८९ टक्के,


गोंदिया - ४०.४६ टक्के,


हिंगोली -३५.९७ टक्के,


जळगाव - २७.८८ टक्के,


जालना- ३६.४२ टक्के,


कोल्हापूर- ३८.५६ टक्के,


लातूर _ ३३.२७ टक्के,


मुंबई शहर- २७.७३ टक्के,


मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,


नागपूर - ३१.६५ टक्के,


नांदेड - २८.१५ टक्के,


नंदुरबार- ३७.४० टक्के,


नाशिक - ३२.३० टक्के,


उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,


पालघर-३३.४० टक्के,


परभणी-३३.१२टक्के,


पुणे - २९.०३ टक्के,


रायगड - ३४.८४  टक्के,


रत्नागिरी-३८.५२ टक्के,


सांगली - ३३.५० टक्के,


सातारा -३४.७८ टक्के,


सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,


सोलापूर - २९.४४,


ठाणे -२८.३५ टक्के,


वर्धा - ३४.५५ टक्के,


वाशिम - २९.३१ टक्के,


यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.